नाशिकची परंपरा जपत जयघोषात साजरा झाला श्रीराम रथोत्सव

नाशिकनगरीत दरवर्षी निघणारा श्रीराम रथोत्सव तथा रामरायाची रथयात्रा ही शहराची महत्त्वाची परंपरा तथा धार्मिक आणि सांस्कृतिक…

पुतळ्यांचे राजकारण

महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि सामाजिक ऐक्याची भूमी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महान…

अवकाळीमुळे अवकळा!

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेती क्षेत्राला मोठा फटका बसला असून, शेतकरीवर्ग…

समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी! भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस

ही फक्त एक सफर नव्हती, ही होती समुद्रातून मिळालेल्या स्वातंत्र्याची पहिली धडधड! एका चुकीच्या हालचालीने जहाज…

404 डे : डिजिटल मौन आणि भारतातील इंटरनेट सेन्सॉरशिपचे वास्तव

भारतात ज्या वेगाने ’डिजिटल इंडिया’चे स्वप्न विस्तारत आहे, त्याच वेगाने इंटरनेट सेन्सॉरशिप आणि वेबसाइट ब्लॉकिंगचे जाळेही…

गुड फ्रायडे : त्याग, मुक्ती, निरपेक्ष प्रेम या मूल्यांचे प्रतिबिंब

गुड फ्रायडे हा दिवस जागतिक ख्रिश्चन समुदायासाठी आणि मानवी इतिहासासाठी अत्यंत गंभीर आणि चिंतनाचा क्षण आहे.…

बम् बम् भोले! अलख निरंजन!!

सिंहस्थ कुंभमेळा म्हटले की, डोळ्यासमोर उभा राहतो तो गोदाकाठाचा रम्य परिसर! केवळ नाशिकच्याच नव्हे, तर देशाच्या…

भगवान महावीर यांच्या विचारांची गरज

अतुलनीय वैभवाचा त्याग करून त्यांनी दीक्षा घेऊन बारा वर्षांपर्यंत कठोर तपसाधना केली. अदम्य साहस, अपरिजेय संकल्प…

सत्तेची राजकीय सुस्ती

महाराष्ट्राच्या विधिमंडळाने नुकतीच 20 दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची औपचारिकता आटोपली. ही ’औपचारिकता’ हा शब्द इथे अत्यंत जाणीवपूर्वक…

दत्ता मेघे नावाचा माणूस…

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार दत्तात्रय राघोबाजी ऊर्फ दत्ताभाऊ मेघे यांचे…