मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्याचप्रमाणे विधानपरिषद सदस्यत्वाचाही उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत असल्याचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सत्ता नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत सत्ता नाट्याला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे राज्याचे नवीन सरकारच्या सत्तास्थपनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…