सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी
मुंबई:
राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं होतं. आता उद्या या प्रकरणावर घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीवेळी हे प्रकरण पाच जणांच्या घटनापीठाऐवजी सात जणांच्या घटनापीठाकडे सोपवण्यात यावे अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली होती.उद्या होणाऱ्या या सुनावणीमध्ये सत्तांतराचा तिढा सुटणार की, हे प्रकरण सुनावणीसाठी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…