सातपूर कॉलनी भागात ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण
नाशिक: सातपूर कॉलनी भागात सावरकर नगर परिसरात दोन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, आज सकाळी काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा झाला, पाणीच न मिळाल्याने नागरिक हातपंप वर पाण्यासाठी गर्दी करत आहेत, महापालिके ने या भागात होणारा पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी केली आहे,
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…