पळसे: प्रतिनिधी
नाशिक सिन्नर महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणा विरोधात सकाळी११ वाजता विविध मागण्यांसाठी रास्तारोको करत मोदी हटाव देश बचाव, कांदा निर्यातकर रद्द करावा असा अनेक मागण्यासाठी सुमारे तासभर सरकार विरोधात आदोंलन करण्यात आले.
आदोंलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपप्रदेशध्यक्ष दिनेश धात्रक,जिल्हाध्यक्ष संगीता पाटील ,जिल्हा कार्यध्यक्ष गणेश गायधनी,रतन चावला,रामकृष्ण झाडे, रमेश औटे,मधुकर सातपुते,राजाराम मुरकुटे, जयराम शिंदे आदी सहभागी झाले होते.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…