महाराष्ट्रात हवामानाचा लहरीपणा दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. ठाणे, नंदूरबार आणि रायगड जिल्ह्यांतील काही भागांत हलक्या सरी कोसळल्या आहेत. या अवकाळी पावसासह ढगाळ वातावरण कायम राहिल्याने राज्यातून थंडीचा कडाका जवळपास गायब झाला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच आकाश ढगाळ असून हवेतील आर्द्रता वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे. पुढील काही तासांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Rains arrive in Maharashtra in the dead of winter
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…