अभोणा : काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अभोण्यात सकल हिंदू समाजबांधवांतर्फे शांती मशाल ज्योत यात्रा काढून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारत सरकारने कठोर पाऊल उचलावे. अतिरेक्यांसह त्यांच्या पाठीराख्यांचा त्वरित खात्मा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या असुरी कृत्याचा अभोणा सकल हिंदू समाजबांधवांतर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
नाशिक: प्रतिनिधी तडीपार असलेल्या गुन्हेगाराचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना सिन्नर तालुक्यातील वावी शिवारात उघडकीस…
पेठ तहसील कार्यालयात आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी पेठ तालुक्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांनी…
मनमाड ः प्र्रतिनिधी चार दिवसांपूर्वीच एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते, तोच एक…
केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणाचा शेतकर्यांना फटका लासलगाव ः वार्ताहर भारतातील कांदा निर्यातीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून…
पतसंस्थेतील ठेवीदारांना पैसे मिळण्याची आशा सिन्नर : प्रतिनिधी थकबाकीदारांचे पैसे वसूल करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब…
शिक्षणाची वाट होणार सुकर; गोंदेश्वर रोटरी क्लबचा समाजोपयोगी उपक्रम सिन्नर : प्रतिनिधी सामाजिक कार्यात अग्रेसर…