त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
वैतरणा आळवंडी धरणात (वैतरणा )आज सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास अरुण जाधव रा नाशिक अंदाजे वय 20 वर्ष हा युवक बुडाल्याची घटना घडली, आज सकाळी अंघोळ करण्यासाठी तो धरणात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला, त्याचा शोध घेतला जात असून काही स्थानिक पट्टीचे पोहणारे लोक शोध घेत आहेत.
आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…