त्र्यंबकेश्वर :प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे बस स्थानकाच्या शेजारी मध्यवस्तीत कार पेटवल्याने त्र्यंबक नगरी हादरली आहे. शुक्रवारच्या पहाटे 2 वाजता हनुमान प्रासदिक मंडळाच्या जागेत उभी असलेली कार अज्ञात इसमानी पेटवली, विशेष म्हणजे गगनगिरी आश्रम भक्त निवास आहे. तेथे शेकडो भाविक वास्तव्यास होते. तसेच पाच लॉजिंग आहेत. पेटलेल्या वाहनाच्या इंधन टाकीचा स्फ़ोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मागच्या काही दिवसात या जागेबाबत किरण चौधरी आणि हनुमान मंडळाचे विश्वस्त यांच्यात वाद आहेत. याबाबत त्र्यंबक पोलिसांत तक्रारी दाखल आहेत. नागरिकांनी भर वस्तीत घडलेल्या प्रकाराबाबत भीती व्यक्त केली आहे.
पहा व्हीडिओ
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…