भाजपचा विजयी गुलाल
ग्रामपंचायत निवडणूक, राष्ट्रवादीही सरस, कॉंग्रेसची पीछेहाट
मुंबई: राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वासिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवत विजयाचा गुलाल उधळला, एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेवर येताच सरपंच पदाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे गावोगावी सदस्य पदाबरोबरच थेट सरपंच पदासाठीही चुरस पहावयास मिळाली, हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादीनेही आपले वर्चस्व कायम राखले, तर भारतीय जनता पार्टी च्या मदतीने सत्तेवर आलेल्या शिंदे गटाला फायदा झाला, काँग्रेस चा मात्र ग्रामपंचायत निवडणुकीतही वनवास कायम राहिला, सगळीकडे भाजपा चा जोर दिसत असताना जळगाव च्या होमपीच वर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना भोपलाही फोडता आला नाही, तर शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झालेल्या भाऊलाल तांबडे यांच्या पॅनलचा त्यांच्या गावातच दारूण पराभव झाला, प्रहरलाही जिल्ह्यात एक ग्रामपंचायत वर सत्ता मिळाली,
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…