इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे,…
सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय संस्कृतीमध्ये धर्म हा व्यक्तीच्या कर्तव्याशी…
स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला सामावून घेण्याची ताकद त्यात आहे....तिने…
यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे मेहनतीऐवजी शॉर्टकट घेताना अपराध घडतात…
आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना आपले प्रतिबिंब आपल्या लिखाणात पडतंच...…
या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य बाहेर सर्वकाही शोधतो, पण स्वतःला…
मनाला सुन्न करणार्या अनेक घटना आपल्या आसपास सतत घडत असतात. एखादी गोष्ट अशी घडते कि सगळे समाजमन सुन्न होऊन जाते.…
मोबाइलच्या प्रकाशात हरवले चेहरे सारे, मनामनातले अंतर वाढले नकळतच हळूहळू सारे! आज आपण डिजिटल युगात जगत आहोत. मोबाईल, इंटरनेट, सोशल…
आहारातील घटकांवर आरोग्य अवलंबून असते. रोजचा आहार चौरस असावा म्हणजे त्यात शरीराला आवश्यक असणार्या सर्व पदार्थांचा समावेश असावा, असे आहारशास्त्र…
आपल्यासाठी कोणी काय केले यापेक्षा आपण कुणाला काय दिलंय किंवा कोणासाठी काय केलंय हे जास्त महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आहे…