मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्याचप्रमाणे विधानपरिषद सदस्यत्वाचाही उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत असल्याचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सत्ता नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत सत्ता नाट्याला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे राज्याचे नवीन सरकारच्या सत्तास्थपनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त, नाशिकरोडला कारवाई नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहरात बेकायदेशीर गोवंश वाहतुकीच्या…
मेष : गुंतवणूक लाभदायी या सप्ताहात रवी, मंगळ, शुक्र, राहू, केतू, बुध अनुकूल आहेत. गुरू…
चोरीच्या इराद्याने प्रवास; निफाड बसस्थानकात कारवाई निफाड ः विशेष प्रतिनिधी येवला ते नाशिक बसमधून पाच…
नगरसूल, हाडप सावरगाव, अंदरसूलला घरांची पडझड, विजेचे खांब कोसळले येवला/नगरसूल : प्रतिनिधी येवला तालुक्यात शनिवारी…
मानधनवाढ, विमा संरक्षणासह विविध मागण्यांसाठी आंदोलन; न्याय देऊ ः भुसे शालेय पोषण आहार शिजवणार्या महिलांना…
नाशिक : प्रतिनिधी आषाढी एकादशीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या दिंडीचे मंगळवारी…