राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा मार्ग मोकळा
न्यायालयाने स्थगिती उठवली
नवीदिल्ली
विधांपरिषदेतील राज्यपाल नियुक्त बारा आमदाराच्या निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून या नियुक्ती वरील स्थगिती अखेर उठवण्यात आली आहे, महाआघाडी सरकारच्या काळात बारा आमदारांच्या फाईलवर तत्कालीन राज्यपाल कोशयारी यांनी सही केली नव्हती, त्यामुळे या नियुक्त्या रखडल्या होत्या, त्यानंतर सरकार कोसळले, आता एकनाथ शिंदे,फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारला दिलासा मिळाला आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…