पुन्हा भुर्रर्र, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली
नवीदिल्ली: महाराष्ट्रातील बैलगाडा आणि तामिळनाडूत होणाऱ्या जलीकट्टू या खेळांवरील बंदी सुप्रीम कोर्टाने आज उठवली, त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे, न्यायमूर्ती जोसेफ, अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस,ऋषिकेश रॉय, सी, टी, रविकुमार यांच्या घटना पीठाने हा निर्णय दिला, या निर्णयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…