बोंमई पुन्हा बरळले, आता सोलापूर, अक्कलकोटही मागितले
मुंबई: कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंमई यांनी सांगली जिल्ह्यातील जतमधील चाळीस गावांवर हक्क सांगितल्याने राजकीय वातावरण तापले असतानाच आता त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोट वर पण हक्क सांगितल्याने राजकीय नेते संतप्त झाले आहेत, बोंमई यांनी आज सकाळी हा दावा केला, बोंमई यांच्या या दाव्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असताना आता गावं देखील पाठवण्यात येत असतील तर मराठी माणूस गप्प बसणार नाही, तर अजित पवार यांनीही सरकार सद्या मंत्र तंत्र मध्ये अडकून पडले असल्याचे टीकास्त्र सोडले,
लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…
ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…
नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…
कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…
पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…
अन्यथा अधिकार्यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…