वाहनधारकांच्या मार्गात अडथळा
नाशिक: प्रतिनिधी
सातपूर कॉलनी येथील सावरकर नगरमध्ये चेंबर तुंबल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले आहे, त्यातच झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर त्या मनपाने उचलण्याचे कष्ट न घेतल्याने सावरकर नगर ते अशोकनगर हा रहदारीचा मार्ग पूर्ण ब्लॉक झाला आहे, वाहनधारकांना या तुंबलेल्या पाण्यातून वाहने नेताना कसरत करावी लागत आहे, पायी चालणारे तर या रस्त्यातून जाऊच शकत नाही, या ठिकाणी वाचनालय आहे, मात्र रेडी रेकनर आणि भाडे या वादात ते बंद पडले आहे, परिणामी परिसरातील नागरिक येथे कचरा आणून टाकतात, आज सकाळी या ठिकाणी पाण्याचे तळे साचल्याने नागरिकांना येथून जा, ये करणे अवघड झाले आहे,
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…