त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसामुळे शहरात पाणी घुसले
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
येथे सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.
मुसळधार पावसाने त्र्यंबकला मेनरोड तेलीगल्ली परिसरात पूर आला असून
भाजी मंडईत पाणी घुसले आहे नालेसफाई न झाल्याने पहिल्याच पावसात गल्लीबोळात पाणी साचले. भाविकाना पाण्यातून वाट काढावी लागत होती. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली,
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…