मुंबई : ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे आज शनिवारी निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. नुकताच त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यता आला होता. संगीत क्षेत्रात त्यांनी अतुलनीय योगदान दिले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत संदिग्धता आहे. अलिकडेच त्यांनी पार्श्वगायनाच्या कारकिर्दीची पन्नास वर्षे पूर्ण केली होती. 18 भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. दहा हजारांहून अधिक गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…