मुंबई : ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे आज शनिवारी निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. नुकताच त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यता आला होता. संगीत क्षेत्रात त्यांनी अतुलनीय योगदान दिले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. मात्र, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत संदिग्धता आहे. अलिकडेच त्यांनी पार्श्‍वगायनाच्या कारकिर्दीची पन्नास वर्षे पूर्ण केली होती. 18 भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. दहा हजारांहून अधिक गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago