मुंबई : ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे आज शनिवारी निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. नुकताच त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यता आला होता. संगीत क्षेत्रात त्यांनी अतुलनीय योगदान दिले. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत संदिग्धता आहे. अलिकडेच त्यांनी पार्श्वगायनाच्या कारकिर्दीची पन्नास वर्षे पूर्ण केली होती. 18 भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. दहा हजारांहून अधिक गाणी त्यांच्या नावावर आहेत. त्यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…
ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…
नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…
कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…
पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…
अन्यथा अधिकार्यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…