वीज पडून 15 बक-यां दगावल्या
नाशिक :प्रतिनिधी
अवकाळी पावसाने जिल्ह्यात कहर केला असून बागलाण तालुक्यातील टेंभे वरचे गावात भाऊसाहेब महादू माळी यांच्या घरावर रात्री 1..00 वाजता वीज पडून 15 बक-या व सर्व संसार जळून खाक झाला आहे.
याशिवाय काही ठिकाणी तुरळक घरांची पडझड व नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.
आपण वर्षभर विविध सण साजरे करतो. त्यात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी सणाला…
भाकरी फिरवली नाही तर ती करपते. राजकारणात भाकरी फिरवण्याला फारच महत्त्व असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक…
येवल्याच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांचे दातृत्व येवला : प्रतिनिधी दीपावली तोंडावर आली असताना, दुसरीकडे…
सिन्नर : प्रतिनिधी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सिन्नरच्या व्यापार्याची तब्बल 64 लाखांची फसवणूक करणार्या…
शनिवारपासून पाणीयोजनेचा किमान एक पंप सुरू होण्याची अपेक्षा सिन्नर : प्रतिनिधी कडवा पाणीपुरवठा योजनेसाठी बनवण्यात…
भाजपाचे मुख्याधिकार्यांना निवेदन; तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी सिन्नर ः प्रतिनिधी सिन्नर शहरासाठी राज्याचे क्रीडा व…