वीज पडून 15 बक-या दगावल्या

वीज पडून 15 बक-यां दगावल्या

नाशिक :प्रतिनिधी
अवकाळी पावसाने जिल्ह्यात कहर केला असून बागलाण तालुक्यातील टेंभे वरचे गावात भाऊसाहेब महादू माळी यांच्या घरावर रात्री 1..00 वाजता वीज पडून 15 बक-या व सर्व संसार जळून खाक झाला आहे.
याशिवाय काही ठिकाणी तुरळक घरांची पडझड व नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करूया!

आपण वर्षभर विविध सण साजरे करतो. त्यात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी सणाला…

7 hours ago

भाकरी फिरवली

भाकरी फिरवली नाही तर ती करपते. राजकारणात भाकरी फिरवण्याला फारच महत्त्व असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक…

7 hours ago

दीपोत्सवानिमित्त पूरग्रस्तांना किराणाधान्य किट वाटप

येवल्याच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांचे दातृत्व येवला : प्रतिनिधी दीपावली तोंडावर आली असताना, दुसरीकडे…

7 hours ago

सिन्नरच्या व्यापार्‍याची फसवणूक करणारा सायबर भामटा अटकेत

सिन्नर : प्रतिनिधी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सिन्नरच्या व्यापार्‍याची तब्बल 64 लाखांची फसवणूक करणार्‍या…

7 hours ago

इंदोरहून एक हजार केव्हीएचा ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध

शनिवारपासून पाणीयोजनेचा किमान एक पंप सुरू होण्याची अपेक्षा सिन्नर : प्रतिनिधी कडवा पाणीपुरवठा योजनेसाठी बनवण्यात…

7 hours ago

सिन्नरकरांवर ऐन दिवाळीत पाणीटंचाईचे संकट

भाजपाचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन; तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी सिन्नर ः प्रतिनिधी सिन्नर शहरासाठी राज्याचे क्रीडा व…

7 hours ago