नाशिक : प्रतिनिधी
बिपीन बाफना खून खटल्याचा निकाल तब्बल अकरा वर्षानंतर लागला. याप्रकरणी दोषी मुख्य आरोपी चेतन पगारे आणि अमन जट यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. न्यायाधीश अदिती कदम यांच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या या खटल्याच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून होते.
बिपीन बाफना या युवकाचे 10 जून 2013 रोजी एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करत आडगाव शिवारात नेऊन खून करण्यात आला होता. याप्रकरणी अक्षय सुळे, संजय पवार, पम्मी चौधरी यांची यापूर्वीच न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. तर दोघांना दोषी ठरविले होते. सरकार पक्षातर्र्फे एकूण 35 साक्षीदार तपासण्यात आले.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…