भारत हा अध्यात्मप्रधान देश आहे. भारत वर्षात अनेक धर्ममत फलतात, फुलतात. परंतु, प्रेम आणि मैत्रीयुक्त मानवता धर्म हाच सर्व धर्मांचा…
संतांची भूमी मानल्या जाणार्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य…
भारतीय संस्कृतीच्या पायाभूत रचनेत ‘ग्राम’ ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. प्राचीन काळापासून गाव हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाचे केंद्र राहिले…
आज (दि. 23) जागतिक पुस्तक दिन. 1995 मध्ये युनेस्कोने वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी 23 एप्रिल हा दिवस ’जागतिक पुस्तक…
भारतीय संस्कृतीत नवरात्र म्हटले की, आपल्याला केवळ आश्विन महिन्यातील देवीचे नवरात्र आठवते. मात्र, वैशाख शुद्ध प्रतिपदेपासून वैशाख शुद्ध चतुर्दशीपर्यंत (नृसिंह…
रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील. काय चाललंय महाराष्ट्रात, असा प्रश्न…
संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले, कष्ट करणारे मजूर व दुसरा…
नाशिक जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून लाचखोरी, कामातील अनियमितता, सोलर घोटाळा यांसारख्या प्रकरणांनी चांगलाच गाजत आहे. एकीकडे जिल्हा परिषदेचा…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा जोतिबा फुले यांना आपले गुरू मानत होते. या आठवड्यात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब…
शहरात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून, नाशिकमधील जनजीवन उष्णतेच्या लाटेने अक्षरश: होरपळत आहे. नाशिककरांना एकीकडे निसर्गनिर्मित समस्येला तोंड…