नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतल्या नंतर अक्षयतृतीयेच्या दिवशी राज्यभरातील मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र उद्या इद असल्याने मुस्लिम बांधवांना आनंदात सण साजरा करू द्या. असे ट्टिवट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. तसेच पुन्हा एकदा भोंगा हा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचे नमूद केले आहे. तसेच त्याबाबत पुढे नेमक काय करायच हे उद्या ट्टिवट द्वारे मांडणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आदेश देणार याकडे सर्वाच लक्ष असेल. सध्यातरी मनसेने महाआरतीचा निर्णय रद्द केल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…