नाशिक : इगतपुरी तालुक्यतील पिंपळगाव धाडगा येथे वीज पडून पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दशरथ दामू लोते आणि सुनीता लोते असे या दाम्पत्याचे नाव आहे.दोघेही गिर्हेवाडी येथे एका लग्नाच्या कार्यक्रमाला आले होते. वादळी पाऊस सुरू झाल्याने एका आंब्याच्या झाडाच्या आश्रयाला उभे असताना वीज कोसळली. सुदैवाने त्यांच्या सोबत असलेल्या मुली तेजस्विनी (7) सोनली (5) आणि गिर्हेवाडी येथील युवक बाळू चंदर गिर्हे हे जखमी झाले.ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पवार हवालदार धारणकर यांनी भेट दिली.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…