औरंगाबाद :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथे केलेल्या भाषणाबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यानंतर मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली असून, अशा गुन्ह्यानंतर मनसे मागे हटणार नाही. आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आवाज होईलच, असा इशारा देण्यात आला आहे. औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत अटी शर्तीचे उल्लंघन झाल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…
नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…
गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…
सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…