काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बोलावलेल्या बैठकीत एका मुख्याध्यापकाने अशी तक्रार केली की,मूलं कधीच त्यांच्या आईला पालक सभेत शाळेत आणत नाही किंवा त्याची आई कधीही पालक सभेत येत नाही.इयत्ता पाचवीच्या त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी आई आवडते यावर निबंध लिहायला दिला.प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे वर्णन लिहिले.
राहुलच्या मजकुरात त्याने शिर्षक लिहीले .ऑफलाइन मध्ये
(जेव्हा मोबाइल वापरत नाही).मला आई पण ऑफलाईन पाहिजे आहे.मला एक अशिक्षित आई हवी आहे जिला मोबाईल कसा वापरायचा हे माहित नाही पण माझ्याबरोबर ती माझ्याबरोबर सर्वत्र जाण्यासाठी ऊत्सुक असेल.मला जीन्स आणि टी-शर्ट घातलेली आई नको तर छोटूच्या आईसारखी साडी नेसलेली आई हवी आहे. मी जिच्या मांडीवर डोके ठेवून बाळाप्रमाणे झोपू शकतो अशी आई पाहिजे .मला आई पण ऑफलाइन हवी आहे जिला माझ्यासाठी आणि बाबांसाठी मोबाईल पेक्षा जास्त वेळ आहे,ऑफलाईन आई असेल तर बाबांशी भांडण होणार नाही.जेव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेव्हा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी ती मला एक गोष्ट सांगेल.आई तु ऑनलाइन पिझ्झा मागवु नको, तु घरी काहीही बनव मी आणि बाबा आनंदाने खाऊ.मला फक्त ऑफलाइन आई पाहिजे आहे.इतकं वाचून मॉनिटरचा हुंदका संपूर्ण वर्गात ऐकू आला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यातुन आसव वाहत होती.वर्ग शिक्षकेंच्या डोळ्यातुन अश्रू वहात होते.आजच्या जगात मोबाईलवर खूप प्रेम करणार्‍या मातांची ही घटना आहे. आयांनो आधुनिक रहा पण आपल्या मुलाचे बालपण जपा, ते परत कधीच येणार नाही.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

16 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

35 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

42 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

51 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

60 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago