नाशिक: प्रतिनिधी
नाशिकला महायुतीच्या उमेदवारी वरून मोठा ट्विस्ट आला आहे, अद्याप कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली नसताना शांतिगिरी महाराज यांनी आज शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेने अजून कोणालाही अधिकृत उमेदवारी दिलेली नसतानाच आज शांतिगिरी महाराज यांनी अर्ज भरल्याने मोठा ट्विस्ट आला आहे, या जागेसाठी हेमंत गोडसे देखील इच्छुक आहेत, याशिवाय छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती, तर मध्यंतरी अजय बोरस्ते यांनी शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली होती, शांतिगिरी महाराज यांनी अर्ज भरला असला तरी त्यांना एबी फार्म दिलेला नाही, त्यामुळे नाशिकमध्ये महायुती चा उमेदवार कोण? हे कोडे अजूनही कायम आहे.
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…
सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…
इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…