नाशिक : अश्विनी पांडे
शहरात गेल्या दोन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सलग दुसर्या दिवशीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. राज्याच्या इतर भागात दाखल झालेल्या मान्सूनने मात्र नाशिककडे पाठ फिरवली होती ..पण दोन दिवसापासून शहरात जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे नाशिकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळणार आहे. त्यामुळे नागरिकही सुखावले आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळ पासूनच पावसाला सुरूवात झाली होती. मात्र दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरू
विजेचा लंपडाव
पावसाला सुरूवात झाली वीज गायब होणे हे नेहमीचेच झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. पावसानंतर बत्तीगुल होण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात.
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…