मुंबई: आपल्या आवाजाने भारतीय रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गायिका आशा भोसले यांचे निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या. काल रात्री त्यांना हृदय विकाराचा धक्का आल्याने रुग्णालयात दाखल केले होते. शिवाजी पार्क च्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठी, हिंदी अशा दोन्ही भाषेत त्यांनी गाणी गायिली, महाराष्ट्राचा सूर हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…
सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…
स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…
यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…
आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…
या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…