मृतांची ओळख पटवण्याचे आव्हान
नाशिक: बसच्या अग्नितांडवात 11 प्रवाशांना मृत्यू झाला असून यात एका बालकाचाही समावेश आहे, बसला भीषण आग लागल्यामुळे प्रवाशी जागीच जळून खाक झाले असल्याने त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे, बसमधून आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढले आहे, त्यात एक पुरुष आणि एका लहान मुलाचा तो असल्याचे समजते,
यवतमाळ येथील अनेक प्रवाशी असल्याचे समजते,
मुख्यमंत्री 12 पर्यंत नाशकात
अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली, तसेच घटनास्थळी तसेच जिल्हा रुग्णालयात पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी 12 पर्यंत नाशिक मध्ये येत आहेत,
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…