उमराळे बुद्रुक वार्ताहर
नाशिक पेठ महामार्गावर नाशिककडून येणार्या दुचाकीने कारला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले. कारमधील एकजण जखमी झाला. नाशिककडून उमराळे बुद्रुक येथील वैभव गजानन खिरकाडे (28) सुनील मुरलीधर माळेकर ( 39) हे मोटरसायकल क्रमांक एम एच 15 जीएम 39 74 उमराळे बुद्रुक येथे जात असताना नाशिक पेठ महामार्गावरील निसर्ग हॉटेलच्या वळणावर मोटरसायकलचा ताबा सुटल्याने पेठकडून येणार्या मारुती कार क्रमांक एम एच 15 जीएफ 17 94 हिला धडक दिल्याने सुनील मुरलीधर माळेकर राहणार उमराळे बुद्रुक हा जागीच ठार झाला तर वैभव गजानन खिरकाडे नाशिक ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल करताच मृत्यू झाला. अपघाताची माहिती डी आय वाघमारे यांना मिळताच तेथील घटनेचा पंचनामा केला.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…